कट्टर राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रीय सगळ्या राजकीय पक्षांचा विरोधक रोख ठोक संवाद देश हिताय जय हिंद जय महाराष्ट🇮🇳 जय संविधान जय जवान जय किसान निसर्ग प्रेमी ☘️
@mangeshspa
@Manoj93Rane
@Core_punekar
गरिबीची लाज आणि श्रीमंतीचा माज बरा नव्हे
(पहिली बाब)
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी (दुसरी बाब)
तुला समजेल एवढी अक्कल तुला असेल असं दिसतं नाही
@Rumani221
श्री जोक आणि तूम्ही लाथ मारल्यानंतर BMC कर्मचाऱ्यांनी तुम्हाला गटारात लोळवून मारले तर काय कराल... गाढवा नंतर तुमच्याकडेच लाथ मारण्याचा परवाना आहे असे मान्य केले तरी हा परवाना 70 वर्षांपूर्वी निकाली काढला आहे...
@suktabombil
@jogpushkar
@mybmc
@MumbaiPolice
श्री जोक आणि तूम्ही लाथ मारल्यानंतर BMC कर्मचाऱ्यांनी तुम्हाला गटारात लोळवून मारले तर काय कराल... गाढवा नंतर तुमच्याकडेच लाथ मारण्याचा परवाना आहे असे मान्य केले तरी हा परवाना 70 वर्षांपूर्वी निकाली काढला आहे...
@Liberal_India1
मग एवढं चिडायला काय झालंय,प्रश्न विचारले उत्तर देणं काम आहे तुमचं आणि जर एवढं वाईट वाटतं असेल तर राजीनामा देऊन चालते झालात तरी चालेल 🤣🤣
@LahariyaRashmi
आधी हे तुला समजयला पाहिजे होतं... केलेली घान साफ करणार आहेस का 😂😂 आणि इथून निघायला सांगणारी ट्विटर विकत घेतला का... खरं बोललं की मिरच्या झोंबतात भक्तांना 😂😂
@Dabbu_1010
असाच हिशोब राजकारण्यांकडून का घेतला जात नाही 5 वर्षात दिलेले आश्वासन आणि जनतेच्या पैशाची राख रांगोळी हीं सुद्धा वसूल झाली पाहिजे जर जनतेची काम पुर्ण झाली नसतील तर
विषय दाबण्याचा प्रयत्न होतोय आपण देशाची दिशाभूल आणि महाराष्ट्राचा गायपट्टावर विषयांवर ठाम राहूयात.... जरांगे ह्याच कावा वर बोलत आहेत भाषा गावरान आहे पण सत्य आहे आणि ती बोलू नये अशी विनंती ही आहे
@Manoj93Rane
राणे राजकारण बदललं हे आपण सगळ्यांनी पहिला पण हे लक्षात घेतले नाही की समाज पण बदलला राजकारण्यांना ओळखण्यात मतदार भूल करत होता आता तसं सोपं नाही
तेव्हा मतदाराला मुर्खात काढणे बंद कर
@artificialbhau
आस्तिक किंवा नास्तिक होण्या पेक्षा जागृत राहणे आणि चांगल्या गोष्टींना पाठिंबा आणि वाईट गोष्टीना विरोध करणं महत्त्वाचे
बाकी सारं क्षणभंगुर आहे.
@TheWhiteTigerX
अजिबात नाही चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण म्हणजे मराठा आणि इतर समाज ह्या शब्दाने सुद्धा विटाळ होतो बाईला मराठा समाजाने ह्याची दखल घेणे गरजेचे शेवटी प्रश्न आपल्या राज्याचा आणि देशाचा आहे.... लवंडणारे कूठे ही लवंडत राहतात
@migratorscave
त्यात सुद्धा दोनच जातींचा उल्लेख... वा.. कीव करावी की नाही कळेना... मराठा संख्येने मोठा आहे म्हणूनच तलवार म्यान करताय अन्यथा तुमची भाषा सुद्धा खुनशी असती.... इतिहास पाहता आणि काही पुरोगामी विचारांचे ब्राम्हण वगळता
@bvpat2501
थोडं वापी इथल्या लोकांना भेटून या मी आलोय म्हणुन सांगतोय...किमान 15वर्ष कमी होऊन नको नको ते आजार जडलेत... त्यात निसर्गाचा समतोल बिघडतो आहे तो वेगळा...ज्या रिफायनरी आहेत त्यांनाच व्यवस्थित सांभाळ केला तर उत्तम होईल
1)लोकसंख्या नियंत्रण त्यावर योग्य उपाय आहे
गोतम बुद्धांचा गृहत्याग- आभास व वास्तव.
गोतम बुद्ध अर्ध्या रात्री बायका लेकरांना, आई वडिलांना टाकून घर सोडून गेले असा एक भ्रामक प्रचार अनेक ठिकाणी केला जातो. पण मूळ वस्तुस्थिती वेगळी आहे.
काही काही लोक घर संसार चालवण्यास नालायक असतात तेव्हा ते बायका सोडतात, अन त्यातून जी
@suktabombil
सगळ्याच धर्मांना आणि प्रदूषण करणाऱ्या धंद्यांना नसर्गिक खजिण्यान पासुन दुर ठेवायला हव... एकच धर्माला बोलणं म्हणजे देश विरोधात काम केल्या सारखे आहे