कोरेगाव भीमा लढाईत भलेही इंग्रजांच्या विरोधात मराठा सैन्याचा पराभव झाला, पण त्या मराठा योध्दांचा अभिमान यासाठी आहे की ते शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले,ते देशाशी एकनिष्ठ राहिले,ते मराठी मातीशी एकनिष्ठ राहिले,ते हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहिले.