गोतम बुद्धांचा गृहत्याग- आभास व वास्तव.
गोतम बुद्ध अर्ध्या रात्री बायका लेकरांना, आई वडिलांना टाकून घर सोडून गेले असा एक भ्रामक प्रचार अनेक ठिकाणी केला जातो. पण मूळ वस्तुस्थिती वेगळी आहे.
काही काही लोक घर संसार चालवण्यास नालायक असतात तेव्हा ते बायका सोडतात, अन त्यातून जी…
@Shivshakti_707
बरे झाले फेकून मारले त्यांच्या तोंडावर! अपप्रचार करण्याचा यांना ठेकाच मिळाला आहे. स्वतःला महाज्ञानी , ग्रंथकार म्हणून घेताना यांनी लाज बाळगायला पाहिजे. बुद्धाने सगळे काही त्यागले , ह्यानी काय त्यागले? उलट गरिबांना लुबाडून , मलाच सर्वकाही मिळाले पाहिजे , वरून रडगाणे दुसरेच चालू.
@Shivshakti_707
प्रत्येक महापुरुषाबद्दल आपण कायम आदर व्यक्त करावयास हवा, पण तसे होत नाही. बहुतांश बौद्ध तथा आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात हिंदु धर्माची, हिंदु संस्कृती आणि परंपरा,तसेच देवतांची निंदा करतात, त्यांची टिंगल करतात हे योग्य नाही.यामुळे साहजिकच मग आपल्या आदेश असलेल्यांचा अपमान होतो.
@Shivshakti_707
अर्रर्रर्र लईच सरावा सरव् करावी लगतिय्..
यात बुद्धा चा त्याग कमी न् तुमची फडफड जास्त दिसते..
घर सोडलं, बायका मुले सोडली म्हणजे पती धर्म, पिता धर्म, मुलाचा धर्म या सगळ्या पासून पळ काढला का तर कलह, भावना हतालता नाही आल्या म्हणून.. आता बाकी याला काही हि मुलमा द्या काय फरक