Shivani Wadettiwar
9 months
भीती कुणाची कशाला.
साहेब, आता आपण मागं वळून पाहायचंच नाही. पुढंच जायचं आहे. लोकांचा पाठिंबा घेऊनच. शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त, भटक्या जाती, जमाती यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं धोरणच या सरकारचं आहे. सर्वसामान्य, गोरगरीब, दीनदुबळे, कामगार, हातमजूर यांचं…