भारत जोड़ो जन संवाद यात्रेचे* आयोजन दि.१६ सप्टेंबर, रोजी सायंकाळी ५.०० वाजता* करण्यात आलेले आहे. यात्रेत *मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती
@VarshaEGaikwad
.जी* आणि काँग्रेस नेते मा. श्री.
@sanjaynirupam
जी* उपस्थित राहणार आहेत.तरी कृपया आपण सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती.