फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं; शरद पवारांची बोचरी टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक भाषणांमध्ये असं जावणतं की, त्यांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी...