माझं आयुष्य किती आहे मला माहित नाही, म्हणून मी सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करते. उद्या या जगात मी असेन नसेन तेव्हा माझ्या आठवणीने कुणा एका जरी व्यक्तिच्या डोळ्यात चार थेंब पाणी आले तरी मी स्वतः ला भाग्यवान समजेल.......
प्रत्येकाला Girlfriend ला स्पर्श करायच आहे पण बायको पवित्र पाहिजे..
Girlfriend च दुसरीकडे लग्न झाल तरीही ती त्याला Contact मध्ये पाहिजे पण बायकोच्या फोन मध्ये तिच्या मित्राच्या नंबर ही नको आहे..
सेक्ससाठी हौशीने मेडिकल मधून कंडोम घेऊन येणाऱ्या मात्र मासिक पाळी आली आहे हे माहीत असूनही बायकोसाठी मेडिकल मधून तिला सॅनिटरी पॅड घेऊन येण्याची लाज वाटणाऱ्या भडव्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
बायकोची काही कामे आमची आईचं करते हे कारण देवून स्वतःचा उपमर्द करून घेवू नका.
आमच्या गावात एखाद्या पोराचं लग्न जमत नसेल तर त्याला 5 , 6 महिने मुंबई , पुणे ला पाठवतात लग्न जमवताना सांगतात आमचं पोरगं बाहेर नोकरी ला आहे आणि लग्न झाल्यावर 1, 2 महिने बायको ला घेऊन जात मुंबई ला नन्तर गावी आणून ठेवतं ते नन्तर नेत च नाही
सगळ्यांना नकार देत राहिलात तर... मग लग्न कधी करणार
कमी शिक्षण आहे? - नको ! पगार कमी आहे? - नको ! खेड्यात राहतो? - नको ! स्वतःचे घर नाही? - नको! घरात सासू-सासरे आहेत? - नको ! शेत नाही ?- नको ! शेती करतो ?- नको ! धंदा करतो ?- नको ! फार लांब राहतो?- नको ! काळा आहे? - नको ! टक्कल आहे…
बायको मेली तर, मला गरज नाही पण लेकरांना आईची माया मिळावी, असं सांगून पुरुष दुसरं लग्न उरकतात. मग नवरा मेल्यावर, लेकरांना बापाचं छत्र मिळावं म्हणून बाईनी दुसरं लग्न का करू नये ?
Dear मी आज तुझा वाढदिवस...🎂💐आज हजारोंच्या संख्येने मेसेज कॉल येतील मित्र परिवार स्टेट्स टाकतील....मला मला आज तुला एकच सांगायचंय...लोक येतील..जातील...तू तुझी कायम राहा..स्वतःसाठी जग....दुसऱ्यांना आनंद देता देता स्वतःला ही आनंदात ठेवायला शिक..
याची किंमत आजकालच्या पोरांना काय माहित..
आजकाल सहज रित्या असे झाडाला डिंक दिसू लागलेत , कदाचित डिंक गोळा करणारी ती 90 च्या दशकातील पोर आता मोठी झालीत ,
आणि आता च्या पोरांना डिंक झाडाला लागतो ते माहित नसावं बहुतेक ( आहेत का कोणी झाडाचे डिंक काढलेले)
#90skids
#गावाकडच्या_गोष्टी
कुठल्याही स्त्रीशी मैत्री करायची तर ती मनात काही अपेक्षा न ठेवताच करायची असते.
स्त्रिया पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त हुशार असतात. दहा लोकांच्या गर्दीत कोणाचा हात चुकून लागलाय अन् कोणी मुद्दाम स्पर्श करतोय हे अचूक ओळखू शकणारी स्त्री तुमच्या मनात काय सुरु आहे पहिल्या चार वाक्यातच
#आंटीलव्हर
जे कोण आज लग्न झालेल्या बायका पटवायच्या माघे आहे ना, उद्या तुमचंबी लग्न होणार आहेच ना, एक वेळ येईल जेव्हा तुमची बायकोसुद्धा कुणासाठी तरी आंटी असणार आहे,
एवढं लक्षात असू द्या..!
मग तुम्ही ऑफिस मध्ये आणि आंटी तिच्या लव्हर सोबत असेल.!
#BEST
LUCK AUNTY LOVERS
आता खरं बोललं तर मुलींच्या आईंना मुलींना मिरच्या झोंबतील?? किती मुलींना सासू खपते घरामध्ये खरं खरं सांगायचं, आजकाल मुलींना सासू सासरे नंदा दीर कुणीच नकोय.फक्त मी माझा नवरा माझी मुलं बास आम्ही घरापासून वेगळे कधी होऊन भांडण करून किंवा नाटक करून. मुलींना आईवडीलांना वर काढायच असतं…
जाणिव असावी लागते चांगल्या वाईट क्षणाची, व्यक्तींची, वेळेची, परिस्थितीची जाणीव असावी लागते आणि जाणिव असली की Past म्हणून सगळंच विसरता नाही येत.
#आवडलेलं
मी , माझं गाव , माझ्या शेळ्या, माझा गावठीपना 🫶💖
शेतकरी नवरा हवा
भांगलायला , दारी धरायला , फवारणी , तसेच इतर काम येतात.. सोबत जित्राब म्हैस , गाई , शेळ्या , कोंबड्या पाळण्याची आवड सुद्धा आहे
.
फक्त मुलगा समजूतदार , कष्टाळू ,निर्व्यसनी , स्वातंत्र्य देणारा आणि माझ्या स्वप्नांना बळ देणारा असावा
हे दृश्य आजही गावाकडं पाहायला मिळतं ही श्रीमंती जपली आहे गावकऱ्यांनी आजही! चांगल्या चांगल्यांच्या नशिबात नाही हे! 👍🤟
.
.
.#गावाकडच्या_गोष्टी
#गाव
#गावरानमुंडे
#गावाकडचीमाणसं
#गावाकडची_मज्जा
आई पहाटेच्या पहिल्या प्रहाराला उठून...डाळ शिजत घालून..लगबगीने पुरणपोळ्या साठी कणिक मळत होती..मी पहाटे झोपेतून उठून डोळे चोळत गेले तर आई पुरणपोळी करायच्या नादात होती ♥️❤️❤️❤️ #माझीआई
यावर्षी धोंडा (अधिक महिना) जास्त प्रसिद्ध होण्याचं खरं कारण म्हणजे सोशल मीडिया हे एकच आहे. याआधी किती धोंडे आले आणि गेले तेव्हा एवढं कौतुक की दिखाऊपणा कधी झाला नाही. यावर्षी तर ज्यांच्याकडे ही पद्धत नाहीये ती लोक पण सोशल मीडियावर बघून धोंडा करण्यासाठी नाचत आहेत.
सण वगैरे एकत्र…
पुस्तकांमुळे आपलं अस्तित्व कळतं, जिवंतपणाच महत्व, नवी दिशा, दृष्टीकोन मिळतो. वादळ, वारा, ऊन, पावसात पाय घट्ट रोवून उभं राहता येत.....!
जोपर्यंत आपण स्वतः वाचते होत नाही तोपर्यंत गुलामगिरी रक्तातून नाहीशी होत नसते.
आईपासून लांब राहायला गेल्यावर आई कळते
कमवायला लागल्यावर बाबा कळतात, आणि अनोळखी शहरातल्या उंच उंच इमारती बघितल्यावर गावाकडची आपली सिम्पल साधी कौलारू घरे कळतात..
आजचे वास्तव आहे की मुलगा मुलगी पाहायला गेला की प्रत्येक वेळी मुलींच्या बापाचे.... एकच पगार किती आहे, संपत्ती किती आहे, salary slip दाखवा, दाखवल्यानंतर (ते काही खरे नसते), बँक खात्यात पैसे जमा होतात तो मेसेज दाखवा, (मान्य आहे की जगण्यासाठी पैसे लागतो, पण विचाराची पण पद्दत असते)
आमच्या गावात कधीच शिवजयंती साजरी केली नव्हती आज पहिल्यांदाच शिवजयंती केली पण गावच दुर्दैव एवढं आहे की आज समजलं माझं घर सोडून गावात कोणाच्याच घरी साधा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ही नाही...पण असो आता मी सुरुवात केली गावात जयंती ला इथून पुढे शिवचरित्र घरा घरात पोहचेल नक्कीच
"ज्या ज्या पोरीच्या माहेरच्या माणसांनी लेकीच्या संसारात नको तितकं ढवळा ढवळ केली, त्या त्या पोरीच्या संसाराचा खेळ-खंडोबा झालाचं म्हणून समजा....!"☺
कस आहे मुलीला सासरी जर जाच , छळ , त्रास होत असेल तर नक्कीच तिनी तिच्या माहेरच्यांना माणसांना अश्या गोष्टी सांगाव्या पण......
👇👇
याची किंमत आजकालच्या पोरांना काय माहित..
आजकाल सहज रित्या असे झाडाला डिंक दि���ू लागलेत , कदाचित डिंक गोळा करणारी ती 90 च्या दशकातील पोर आता मोठी झालीत ,
आणि आता च्या पोरांना डिंक झाडाला लागतो ते माहित नसावं बहुतेक ( आहेत का कोणी झाडाचे डिंक काढलेले)
#90skids
#गावाकडच्या_गोष्टी
श्रीमंतांची पोरगी नागडी फिरली तर फॅशन. आमच्या पोरीची ओढणी सरकली तर 'पोरीच लग्न लावून द्या हाताबाहेर जातेय' दुसऱ्याच्या घरात लक्ष घालणाऱ्या आऊलादी झोपित अटॅक येवून मरायला पाहिजेत, भाडखाव साले!
पहिल्यांदा भेटलो तेव्हा अधिकारी झाल्यावर स्टेटस टाकायला हा फोटो काढायला होता सोबत आज तो दिवस आलाय finally मित्र अधिकारी झाला अभिनंदन मित्रा💐💐
agriculture assistant officer 🔥🔥🔥
आजकालचं लग्न... !
तुम्हाला काय वाटतं, आजकाल मुलींचं लग्न एका चांगल्या, सुशील, संस्कारी मुलांशी
लावलं जातं...?
नाही... त्यांचं लग्न लावलं जातं ते मोठ्या घराशी, जमीन-जुमला, गाडी-बंगल्याशी, सरकारी नोकरीशी अन् अती महत्त्वाच्या पैश्याशी..
आम्ही अशी शेवटची पिढी आहोत !
ज्यांच्याकडे अशी साधी भोळी "आई"
आहे
● जिचं ना सोशल मीडिया वर कोणतं
अकाउंट आहे.
● ना तिला फोटो-सेल्फी काढण्याची
आवड आहे.
● तिला स्वतःची जन्म तारीख माहीत
नाहीये.
● तिला साधं हे सुद्धा नाही माहीत की
स्मार्टफोनचं लॉक कसं उघडता?
बेकारांना लूटण्याची नवी पद्धत.
सरकारी भरती जाहीर करा.
एक हजार रूपये फी ठेवा. लाखो बेकार फॉर्म भरणारच.. सरकार अब्जावधी रूपये गोळा करणार परीक्षा घेण्याचे नाटक
मग प्रश्नपत्रिका फुटणार चौकशी समिती, कोर्टात केस भरतीवर स्टे
फॉर्म भरलेले बातम्या पहात राहणार तोपर्यंत भरलेली फी विसरणार…