IPL संघानी त्यांचे ब्रॅंड खाद्य निवडले पाहिजे म्हणजे
मुंबईचे खेळाडू मैदानात वडापाव खाताना,
CSKचे इडली खाताना,
दिल्लीचे चाट खाताना,
गुजरातचे ढोकळा खाताना,
हैदराबादचे बिर्याणी खाताना,
लखनऊचे पान खाऊन थुंकताना,
कोलकाताचे रसगुल्ले खाताना,
बंगळूरचे माती खाताना
वगैरे दिसायला हवेत..