आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह हजारो दलितांवर अन्याय झाला , छत्रपती शाहू महाराज यांना शूद्र म्हणाले तेव्हा आपण अन्याय करतोय याची जाणीव नाही झाली यांना. मला
@gajabhauspeaks
ज्या पद्धतीने यांच्याशी लढतात हे बघून कौतुक वाटत. आता ही लढाई आणि विस्तारली पाहिजे असं वाटतंय.🙏
जागा असल तर सांगतो पुन्हा , तू आता निघ ". हा प्रसंग संध्याकाळ पासून डोक्यात ठणकत आहे. मी कधी अपेक्षा पण केली नव्हती की मला कधी जातीयवाद अनुभवायला मिळेल. पण आज भ्रम तुटला. जर माझं आडनाव पाटील असून , माझी जात मराठा असून पण जर इतके घाण अनुभव येत असतील तर ओबीसी , SC Ani ST समाज
ह्या जातीयवादाच्या मध्ये किती भरडत असेल दररोज. ह्या लोकांच्या मनात इतर जातींच्या बाबतीत इतका राग कसा काय आहे हे समजत नाही. खर तर ५००० वर्ष शिक्षणाचा हक्क यांना होता , मंदिरातला पुजारी हे होते , जातीयवाद रुजवणारे , स्त्रियांना कमी लेखणारे लेख लिहणारे लोक हेच पण तरी ह्यांना बाकीच्य
जातींनी अन्याय केला असं वाटतं. तर मग खरच ज्या जातींना सार्वजनिक तलावावर पाणी भरण्यास मनाई केली गेली , ज्यांची सावली सुद्धा अपवित्र मानली गेली . वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला अशी जागा दलितांना देण्यात आली कारण त्यांचं वारे पण गावात येऊ नये. महात्मा फुल्यांना शेण आणि दगड मारली
मी तिला उत्तर दिले की " बिना आरक्षण बऱ्याच जाती आणि धर्म पुढं गेल्यातच की . मी पण जनरल कॅटेगरी चा आहे . आ���्हाला पण कुठ आरक्षण नाही." म्हातारी म्हणाली तू म्हणतोस जनरल कॅटेगरी चा आहे म्हणून पण दिसतोस तर ओबीसी सारखा. ( आता ओबीसी मराठा वेगळे कसे दिसतात ते तिलाच माहिती ) . मी म्हणालो
नाही. माझं बोलणं ऐकताच म्हातारी बडबडायला सुरुवात केली." तुम्ही कसली कारणे देत आहात deposit न देण्याची. सगळयात जास्त अन्याय झालेला , पिचलेला आमचा ब्राह्मण समाज आहे आम्ही कष्ट करून , बिना आरक्षण मोठे झालो. तुम्ही 70 वर्ष देश खाल्लाय तरी deposit ला नाही म्हणत आहेस. "
तुमचं उपोषणाला (जरंगे पाटील) मग मिळेलच . आम्हालाच कोण नाही , आम्ही वार लाऊन शिकतो , कष्ट घेतो आणि मोठे होतो " मी तिला म्हणालो की वार लाऊन इतर जातीतले पण लोक मोठे झालेच की . आमचे आजोबा पण वार लाऊन शिकले होते. बाबासाहेबांचा तर संघर्ष जास्तच होता. मग मात्र म्हातारी म्हणाली
मी मराठा आहे . तर तिचा नवरा बोलायला लागला "मी तिसरीत असताना माझी स्कॉलरशिप गेली होती कारण ब्राह्मण लोकांना एक जागा होती व मराठ्यांना 10" मी म्हणालो मराठ्यांना आरक्षण कधीच नव्हतं तर 10जागा कश्या असतील. लगेच म्हातारी म्हणाली " आत्ता नसेल पण एक जण बसलाय की
महिन्याच भाडे. मी त्यांना म्हणालो की 4000 भाडे देतो पण deposit जास्त होतंय बाकी ठिकाणी एक महिन्याच भाडे घेतात deposit म्हणुन . तर म्हातारी म्हणाली की नाही आम्ही 3 महिन्याच भाडच deposit म्हणुन घेतो . मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही फक्त दोघात मिळून 12000 च देऊ शकतो यापेक्षा
आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
@rajuparulekar
सर मान्य आहे की इस्राईल ने बाकी देशांच्या जमिनी हाडपल्या त्यामुळे बाकीचे त्यांना हरवायला बघणारच. पण सर ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार करून जो नंगानाच सुरू केलाय हमास दहशतवाद्यांनी इस्राईल मध्ये , तो युक्रेन ने रशिया मध्ये केलय अस ऐकलं नाही .
विठ्ठल कामत यांनी फक्त गिनीज बुकमध्ये येण्यासाठी म्हणून हॉटेल ची संख्या वाढवली अस वाटतंय. एकदाच गेलो पण परत येणार नाही अशी शपथ घेऊनच परतलो .आज एक चहाचा ब्रँड आहे त्याला 'येवले' पण कळत नाही की नंबर पेक्षा दर्जा महत्वाचा आहे . ब्रँड च्या नावाखाली फसवणूक 👍
विठ्ठल कामत..
माझ्यामते ही हाॅटेल चेन तुम्हाला चव देण्यापेक्षा तुमची निराशा करण्यासाठी चालु केलेली आहे,overpriced पण तशी चव नाही.सांबार एकदम पाण्यासारखे पातळ आणि चटणीमध्ये कसलाच जीव नाहीय.म्हैसुर मसाला डोसा मागवला होता त्याच्यावर गाजर आणि बीट बारिक करून टाकलेलं🤔
आपला अनुभव काय?
मराठी पॉडकास्ट : सत्तरीच्या तरुणाची गोष्ट!
#marathivlog
#marathipodcast
ही गोष्ट आहे एका हळव्या बापाची आणि त्याच्या मुलीच्या नात्याची आणि एका समाजभान असणाऱ्या नागरिकांची सुध्दा . तुम्ही हा पॉडकास्ट ऐकून मला नक्की आपल्या भावना कळवा
ऑन रेकॉर्ड बोलतोय मी..
"नुसता आवाज ऐकला तरी भक्तांच्या मेंदूला झिणझिण्या सुटतात.."
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त ‘टीआरपी‘ खेचणाऱ्या बहाद्दराला वाढदिवसाच्या पोतंभरून शुभेच्छा!
@rautsanjay61
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सगळ्यात जास्त धावा दक्षिण आफ्रिकेने मारल्या. ५० षटकात ४२८ धावा कुटल्या. साऊथ आफ्रिकेकडून डिकॉक, डसो आणि मारक्रम यांची शतके. एकच संघाकडून विश्वचषकात ३ शतक मारण्याचा विक्रम पण बनला. एडन मरक्राम सगळ्यात वेगवान शतक मारणारा खेळाडू बनला. त्याने ४९ चेंडूत
गागोदे या गावी जन्मलेल्या विनोबांना तीन भाऊ व एक बहीण होती. वीरांच्या, संतांच्या ते कथा नित्य ऐकत. विनोबा भावंडात थोरले. एकदा त्यांच्या आई त्यांना म्हणाल्या, “विन्या, लग्न केलेस, तर स्वत:��्या आईबापांचा उद्धार होईल; पण ब्रह्मचारी राहिलास, तर बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल. व��ाच्या
विद्येचं धन देऊन गुरुजी गरीबच राहिला,
अन् अंधभक्तांचं दान घेऊन पुजारी धनवान झाला,
खरंतर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही,
अन् धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हालत नाही.
#वाचलेलं
@Baba_LalKaptan
@Adnyatvasi
Jar पारसी लोकसंख्या जास्त असती तर राजकारणी लोकांनी त्यांना पण प्रोपोगांडा टार्गेट बनवलं असतं आणि त्यांना पण पारसी खत्रे मे है म्हणून leader banayla bhag padal asat 👍 50000 matat sadha amdar yet nahi निवडून तर काय उपयोग अस समजतात राजकारणी 🤣
पुणे जिल्ह्यात तुकाराम महाराजांना जिथं गाथा सुचली त्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी इंदूरी म्हणून गाव आहे. गावातून इंद्रायणी नदी वाहते.पाण्याला चव अशी की जगविख्यात कॅडबरी कंपनीलाही इथे आपला कारखाना असावा असं वाटलं आणि त्यांनी फॅक्टरी उभारली. तर अशा या गावी अठराव्या शतकाच्या मध्यात