पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीत झाला.जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे ही मागणी मी २०२२ साली केली. याचे समस्त बहुजन समाजाने स्वागत केले आणि आज कॅबिनेट मिटींगमध्ये या नावाला मान्यता देण्यात आली.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@GopichandP_MLC
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
या सोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पण महाराष्ट्र सरकारने पाठ्यक्रमात समाविष्ठ करावा जेणेकरुन त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचेल,संस्कार होतील!
@GopichandP_MLC
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
गोपीचंद आणखी एक मागणी करा की...ते संभाजीनगर स्टेशन करून टाका...सारखे हे लोकं त्या ऑर्णग्या च नाव घेत आहेत...फक्त स्टेशन मुळे..
हे संभाजीनगर झालेच पाहिजे...💯💯💯
@GopichandP_MLC
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
या देवीनं सगळ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांची रचना लावली ,जीर्णोद्धार केले धर्मशाळा उभारल्या त्यांच्या उपकाराची फेड समस्त हिंदू समाज कधीही करू शकणार नाही,,,त्यांच्या ऋणा त च राहणे आहे,,,आज इतक्या वर्षांनी किमान एक जिल्हा त्यांच्या नावाने झाला ,, अभिनंदन 💐
@GopichandP_MLC
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
सरकारी दस्तऐवजांमध्ये अजुनही छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही...ECI ची वेबसाईट तपासून आपल्या नेत्यांना धन्यवाद द्या...🙏
@GopichandP_MLC
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे.
🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा).
🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत