@rajupatilmanase
मग दादा तो विचार एकच ठेवायचा आसतो वारंवार बदलायचा नसतो एकाच विचारावर ठाम असणे हे महत्त्वाचे नाही का?
प्रत्येक भाषणात आणि सभेत नवीन विचार आणायचा.
@rajupatilmanase
किती दिवस शिवसेना व बाळासाहेबांच्या नावाने मते मागणार स्वताचा पक्ष आहे कामे करा वाढवा आपल्या गळाला काही लागतंय का शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न. कधी मराठी कधी हिंदुत्व कधी हाजी अराफत शेख आवडत होता.
@rajupatilmanase
राजू जी जरूर गर्व करा, परंतु आपल्या गर्वात कुणाची तरी अवहेलना होत असेल तर असा गर्व करून काय साध्य होणार. 15 वर्ष ह्या गर्वातच वाया गेली, आणखीन वाया जाउ नये ही अपेक्षा
@rajupatilmanase
विचार हा वास्तूने प्रेरित असतो, पण त्या वास्तूचे प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे
पण दिवसे दिवस वास्तू चे अनादर होत आहे, म्हणून विचार क्रांती घडवून आणण्यास असमर्थ आहे. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल, त्यादिवशी भूचाल आल्याशिवाय राहणार नाही (वास्तू- सामाजिक गरज).
JJF.