@indiatvnews
#समान_नागरिक_कायदयापूर्वी हे करा!
समाजात जी आर्थिक, सामाजिक विषमता आहे ती संपवा.
जाती, धर्म, पंथ, वंश, रंग, प्रांताच्या आधारे जी वागणूक मिळत आहे भेदभाव होतं आहे ते संपवा.
हिंदू धर्मात कुठल्या तरी एका जातीचें वर्चस्व आहे ते संपवा.
श्रीमंत श्रीमंत होत आहे आणि गरीब गरीब होत आहे…
@indiatvnews
100% लागू होना चाहिए,
देश एक कानून अलग-अलग ये क्या बात हुई, एक ही देश में हर धर्म के लिए अलग-अलग कानून,
जब सुप्रीम कोर्ट खुद कह चुकी है सरकार को की आप कानून लाईए,भारत में समान नागरिक संहिता लागू होना अत्यंत आवश्यक है,
चिलाने वाले कुछ दिन चिलाते है बाद में स्वम खामोश हो जाते है।